loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रशासकीय कुटुंब प्रमुख यांच्यासोबत सकारात्मक चर्चा होवून विसंवाद दूर झाला : रोशन कांबळे

रत्नागिरी- दैनंदिन कार्यालयीन कामकाजबाबत काही मुद्द्यांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्यासोबत काही विसंगती निर्माण झाली होती. तथापी जिल्हाधिकारी हे प्रशासकीय कुटुंब प्रमुख असल्याने त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा होवून त्यामध्ये झालेला विसंवाद दूर झाला आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवर आता पडदा पडला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts