loader
Breaking News
Breaking News
Foto

हिंदी भाषेत बोलले म्हणून राज ठाकरेंनी दादागिरी करु नये : खासदार रामदास आठवले

केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत नाशिक येथे २ मार्च ला बुद्धीष्ठ परिषद होणार आहे. नाशिक येथे होणार्‍या या परिषदेत विविध सामाजिक प्रश्‍नांवर चर्चा होईल. याबाबत त्यांनी नाशिक येथे भेट दिली असता, पत्रकारांना संबोधिक केले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे विविध भागातून येथे लोक उद्योग व्यवसाय आणि विविध कारणांनी येतात. देशाच्या विविध भागातील नागरिक भाषा व संस्कृती असलेले लोक मुंबईकडे आकर्षित होतात. अशा लोकांवर दादागिरी करु नये. मराठी भाषा आलीच पाहिजे, त्यासाठी त्यांना मराठी शिकण्याची मुभा द्यावी मात्र सक्ती करु नये. कोणी हिंदीत बोलल्यास मनसेने त्यांच्यावर दादागिरी करु नये, असे खासदार रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts