loader
Breaking News
Breaking News
Foto

राजापूरसह तालुक्यात अवकाळी पाऊस

आज सायंकाळी राजापूर शहरात अवकाळी पाऊस बरसला. या पावसामुळे व्यापार्‍यांची एकच तारांबळ उडाली. या पावसामुळे आंबा पिकाला मोठा धोका निर्माण झाला आहे. काही प्रमाणात वादळ झाल्याने आंब्याची गळती झाली आहे. व्यापारीवर्गासह शेतकर्‍यांचे त्यामुळे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसाने गवताचेही नुकसान झाले आहे. राजापूर ग्रामीण भागातही हा पाऊस बसरला. पावसामुळे काही प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg