loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणातील ऋतुजा गवस स्ञी सन्मान पुरस्काराने सन्मानित

दोडामार्ग (प्रतिनिधी)- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कोकणातील कन्या ऋतुजा रविंद्र गवस ह्यांना जकातवाडी देशातील व जगातील पहिले कवितांचे गाव सातारा ह्या समूहाच्यावतीने मुंबई जिल्हा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अव्यक्त अबोली संस्था पुलगाव द्वारा शारदीय नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने राज्यस्तरीय काव्यरत्न पुरस्कार२०२५, राज्यस्तरीय स्त्रीशक्ती सन्मान पुरस्कार २०२५ सन्मानाने गौरविण्यात आले. ऋतुजा रविंद्र गवस मूळ कोकणातील, निवास नवी मुंबई प्राथमिक विद्यालय विवेकानंद संकुल, सानपाडा शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था भारत, महाराष्ट्र राज्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांना शैक्षणिक, पर्यावरण, साहित्य क्षेत्राची आवड आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg