loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी शहराच्या विकासाची गतीमान वाटचाल करण्यासाठी शिल्पाताई सुर्वे यांनाच भरघोस मतांनी विजयी करा - साहील पठाण

(रत्नागिरी) - रत्नागिरी शहर हे जिल्ह्याचे ठीकाण आहे, म्हणुन रत्नागिरी शहराचा कायापालट करण्याचा वसा घेउनच पालकमंत्री उदय सामंत मोठ्या प्रमाणावर विकासनिधी आणुन करीत आहेत. हा विकास अधिकाधिक गतीमान करण्यासाठी शिल्पाताई सुर्वे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावे, असे आवाहन शिवसेना (शिंदेगट) शहर अल्पसंख्यांक चे प्रमुख साहील पठाण यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मला शहरातील मुस्लीम समाजाच्या निदर्शनास आणुन द्यायचे आहे की आज शहरातील मिरकरवाडा, राजिवडा, कोंकण नगर, बाजारपेठ मधील जी विकासकामे मार्गी लागत आहेत त्यासाठी पालकमंत्री उदय सामंत मोठ्याप्रमाणात विकास निधी उपलब्ध करुन दिला आहे, अशीच विकासाची वाटचाल गतीमान करायची असेल तर या सार्वत्रिक रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत शिल्पाताई सुर्वे यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करुन पालकमंत्री उदय सामंत, किरणभैया सामंत यांचे हात अधिक बळकट करा, असे आवाहन अल्पसंख्यांक शहरप्रमुख साहील पठाण यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg