loader
Breaking News
Breaking News
Foto

विधानपरिषद निवडणूक जाहीर, आचारसंहिता लागू

रत्नागिरी (किशोर मोरे) - राज्यातील १६ जागांसाठी विधानपरिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. १८ जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. १ जून रोजी अर्ज दाखल करावयाचे आहे तर ४ जून रोजी अर्ज मागे घ्यावयाचा आहे. १८ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत निवडणूक होईल. मतमोजणी २२ जून रोजी होणार आहे. २५ जून २०२६ रोजी निवडणूक कार्यक्रमाची सांगता होईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. यानिमित्ताने निवडणूकीची आचारसंहिता जाहीर करण्यात आली असून आजपासूनच त्याची अंमलबजावणी होणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या मतदार संघांकडे आता सार्‍यांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg