loader
Breaking News
Breaking News
Foto

कृपाशंकर सिंग महायुतीचं धोरण ठरवत नाहीत : मंत्री उदय सामंत

मुंबई - कृपाशंकर महायुतीचं धोरण ठरवत नाही. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री धोरण ठरवतील असे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. तिकडे काय चाललं आहे? हे देखील बघितलं पाहिजे. मनसेला फक्त ४५-५० जागा मिळाल्या आहेत. तिकडे, मविआच्या पक्षातील कार्यालये फोडली आहेत. मराठी माणसावरुन राजकारण करणाऱ्यांना मराठी जागा कुठेही मिळाल्या नाही. तिथे पण ठाकरे गटच लढतं आहे. आमच्याकडे कुठेही बंडखोरी झालेली नाही.युती कुठेही तुटलेली नाही. युती झाली तिथलं देखील बोललं पाहिजे. मुंबई, पनवेल, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार इथे युती झाली आहे, याबद्दल देखील तुम्ही बोललं पाहिजे ना, असे सामंत म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg