loader
Breaking News
Breaking News
Foto

२ डिसेंबर रोजी मतदान, निवडणुकांची आचारसंहिता लागू

रत्नागिरी - राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामध्ये २ डिसेंबर रोजी निवडणुक मतदान व ३ डिसेंबर रोजी मतमोजणी आणि १० डिसेंबर २०२५ ला निकाल जाहीर केला जाणार आहे. ईव्हीएमद्वारेच निवडणुका होणार आहेत. १० नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून १८ नोव्हेंबरला अर्जाची छाननी होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg