दोडामार्ग (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तसेच शेकडो किलोमीटर दूर राहून आजच्या पिढीला शिक्षित करणाऱ्या एक शिक्षिका मुख्याध्यापक अशी जबाबदारी पार पाडत असताना शालेय मुलांसाठी विविध उपक्रम राबवत मुलांसमोर नवा आदर्श निर्माण करणाऱ्या ऋतुजा रविंद्र गवस यांना नुकताच कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबद्दल त्यांचे सर्वञ कौतुक होत आहे. मुंबई पञकार भवन येथे हा पुरस्कार वितरण सोहळा राज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात वितरण करण्यात आले. विविध मान्यवर उपस्थित होते.
ऋतुजा रविंद्र गवस प्राथमिक विद्यालय विवेकानंद संकुल सानपाडा शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून नवी मुंबई येथे निवास आहे. मूळच्या त्या तळकोकणातील आहेत. यावेळी सतीश कळझुनकर, यावेळी कोकणातील सामाजिक तसेच पञकार क्षेत्रात विविध क्षेत्रात काम करणाऱ्याअशा शंभर मान्यवर व्यक्तीचा गौरव करण्यात आला.








































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.