loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग घोटगे गावातील शेतकर्‍याच्या नारळ बागेवर अज्ञात रोगाचा प्रभाव, असंख्य झाडे मृतावस्थेत

दोडामार्ग - दोडामार्ग तालुक्यातील घोटगे गावी नारळ झाडांवर अज्ञात रोगाचा प्रभाव वाढल्याने असंख्य नारळाची झाडे गेल्या २ वर्षात मृतावस्थेत गेली आहेत. शेतकर्‍याला एक नारळाचे झाड वाढविण्यासाठी किमान १० वर्ष मेहनत घ्यावी लागते. मात्र फळ देणारे झाड रोगराईने मरत असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. मनोहर बापू दळवी, राहणार घोटगे, दोडामार्ग, सिंधुदुर्ग यांच्या बागेतील ३२ पैकी १८ नारळाची झाडे मृत झाली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट आले आहे. दोडामार्ग कृषी खात्याने मनोहर दळवी यांच्या बागेची पाहणी करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg