loader
Breaking News
Breaking News
Foto

जि. प. आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सर्वाधिक जागा शिवसेनेच्या वाट्याला...?

रत्नागिरी (प्रतिनिधी)- रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी महायुतीमधील सर्वाधिक जागा शिवसेनेच्या वाट्याला येणार असल्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत गटातून सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील ५६ जि.प. गटापैकी ४५ गटांवर आणि ११२ पंचायत समिती गणांपैकी ७५ जागा शिवसेनेच्या वाट्याला येणार असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यात भाजपाच्या वाट्याला एकही जागा येणार नसल्याची चर्चा आहे. तर जिल्ह्यात भाजपाच्या वाट्याला अवघ्या ७ ते ८ च जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. शुक्रवारी दिवसभरात जागा वाटपाचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे बोलले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg