loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यात मतदानाची घसरण, कोल्हापूर वगळता 50 टक्के च्या आत मतदान टक्केवारी याचे कारण काय?

मुंबई: 29 महानगर पालिका निवडणुकीत 50 टक्के पेक्षा कमी मतदान झाले, हा मतदारांचा निरुत्साह म्हणायचा की निवडणूक आयोगाला मतदार जागृती करण्यात आलेले अपयश म्हणायचे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काल पार पडलेल्या निवडणुका मध्ये दुपारी 3.30 वाजेपर्यंत अनेक ठिकाणी 30 टक्के देखील मतदान झाले नाही. कोल्हापूर महानगर पालिका निवडणुकीत मतदारांनी उत्साही मतदान केले.

टाइम्स स्पेशल

राज्यातील 29 महापालिकेमध्ये कुठं, किती मतदान? बृहन्मुंबई महानगरपालिका : 41.08 टक्के ठाणे : 43.96 कल्याण डोंबिवली : 38.69 नवी मुंबई- 45.51 टक्के उल्हासनगर : 34.88 भिवंडी निझामपूर - 38.21 मिरा भाईंदर : 38.34 वसई विरार : 45.75 पनवेल : 44.04 नाशिक : 39.64 मालेगाव : 46.18 धुळे : 36.49 जळगाव : 34.27 अहिल्यानगर : 48.49 पुणे - 36.95 टक्के पिंपरी चिंचवड - 40.50 टक्के सोलापूर : 40.39 कोल्हापूर : 50.85 सांगली मिरज-कुपवाड : 41.79 छ. संभाजीनगर : 43.67 नांदेड वाघाळा : 42.47 लातूर : 43.58 अमरावती : 40.62 अकोला : 43.35 नागपूर : 41.23 इचलकरंजी : 46.23

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg