loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर

मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सकाळी विमान अपघातात दुखःद निधन झाले. हा अपघात इतका भिषण होता की विमान जळून खाक झाले. अजितदादा पवारांसह मुंबई पीएसओ विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमीत कपूर, कॅप्टन संभवी पाठक, पिंकी माळी, फ्लाइट अटेंडंट होते, या सर्वांचा अपघातात मृत्यू झाला. मुंबईहून सकाळी ८.१० मिनीटांनी विमान निघाले आणि ८.५० मिनीटांनी पोहोचले ४० मिनिटांचा प्रवास होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आज बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ४ सभा होणार होत्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुक प्रचारासाठी या सभांचे आयोजन करण्यात आले होते. या सभा रद्द करण्यात आल्या असून राज्याचे मुख्यमंत्री यांनी कोकण दौरा रद्द केला आहे तसेच ३ दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg