loader
Breaking News
Breaking News
Foto

दमदार आणि दिलदार मित्र मला सोडून गेलाः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे - अजित पवार हे महाराष्ट्राचे लोकनेते होते. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍याची माहिती असलेले, प्रश्‍नांची जाण असलेला असा नेता होता. दमदार आणि दिलदार मित्र मला सोडून गेला अशा भावना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले ‘ज्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड आस्था होती अजितदादा हे अतिशय संघर्षातून तयार झालेले नेतृत्व होते. कोणत्याही परिस्थीतीमध्ये न डगमगता पुढे जाणारे नेतृत्व होते. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अतिशय कठीण दिवस आहे. अशा प्रकारचे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात.’

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg